How to Write essay for MPSC Mains in Marathi and English

Table Of Contain
निबंध आणि निबंध प्रकार
➤निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख
➤थोडक्यात एखाद्या गोष्टीची भरमसाट माहिती निबंध होउ शकत नाही.
➤निबंध हा शिस्तबद्ध ,दिलेल्या मुद्याला अनुसरून,नियमात ,थोडक्यात लिहिलेला असावा.
➤निबंधाचे मुल्यांकन निबंधाची सुरुवात ,अंतर्गत संबंध आणि शेवटावर अवलंबून असते.
निबंधाचे प्रकार
- ऐतिहासिक निबंध
- भावनिक निबंध
- वैचारिक निबंध
- अध्यात्मिक निबंध
- वैज्ञानिक निबंध
- सामाजिक निबंध
- राजकीय निबंध
निबंध कसा लिहावा
निबंधाची सुरुवात कशी करावी
➤ निबंधाची सुरुवात नेहमी एखाधी घटना,एखाद्या कवीचे वाक्य ,एखादी म्हण ,एखादा इतिहासक दाखला देऊन विषयाला जोडता येईल अश्या स्वरुपात असावी.
➤ सतत येणाऱ्या विषयाचे आकलन करून किंवा माघील वर्ष्याच्या प्रश्नपत्रीकेमधील विषय अभ्यासून त्या विषयाबद्दल कवींच्या एखाद्या कवितेतील ओळी ,लेखकाचं एखादं वाक्य अश्या गोष्टीची माहिती करून घ्यावी.
➤ पहिला परिच्छेद वेगळ्या विषयाने सुरु झाला तरी दुसरा परिच्छेद लिहिताना विषय भरकटनार नाही याची काळजी असावी.
➤ साधारणत: ४०० शब्दाचा निबंध अपेक्षित असल्याने सुरुवात नेहमी 5-10% शब्दात असावी म्हणजेच जास्तीत जास्त ३०-४० शब्द.
➤ सुरुवात जास्त मोठी असू नये विषयाला लवकर हात घातला पाहिजे.
➤सुरुवात संपताना दुसऱ्या मजकुरात काय लिहिणार आहोत याचा सबंध असावा.
परिच्छेदातील मांडणी कशी असावी
➤साधारणत संपूर्ण निबंध हा जास्तीत जास्त ५-६ परिच्छेदातील असावा.
➤कोणत्याही परिच्छेदामध्ये विषय भरकटनार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी
➤कोणत्याही परिच्छेदामध्ये अंतर्गत सबंध(Internal Linking) असावी.
➤ वाचकाला समजायला हवे कि पुढील परिच्छेदामध्ये लिहिणार काय लिहिणार आहे.
➤जर आकडेवारी गरजेची असल्यास काही जागी मांडायला हरकत नाही पण ती चुकीची नसावी
➤एखद्या कवितेच्या ओळी आठवत आहेत पण कवीच नाव माहिती नसल्यास चुकीच नाव देऊ नये.
निबंधाचा शेवट कसा असावा
➤निबंधाचा शेवट नेहमी आशावादी असावा
➤शेवट कधीही प्रश्नार्थी स्वरुपात ठेऊ नये
➤निबंधाचा संपूर्ण आशय ,लेखकाला काही सुचवायचे असल्यास टी सूचना,एखादी माहिती अश्या गोष्टीन शेवट करावा
निबंध लिहिताना महत्वाच्या सूचना
- लिखाण सूटसुटीत असाव
- ४०० शब्दाची मर्यादा पाळावी
- महत्वाच्या वाक्याखाली Underline करावी
- साधारण सुरुवातीच्या ४५ मिनिटामध्ये पहिला निबंध लिहिता यायला हवा.
MPSC Essay Topics List
- समान नागरी कायदा काळाची गरज आहे का ?
- मला माणसाला शोधायचे आहे
- जगाचा पोशिंदा (शेतकरी) आत्महत्येच्या विळख्यात
- मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय
- मराठी भाषेची : कथा आणि व्यथा
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम
- राष्ट्रपती पदाची निवडणूक व जातीय समीकरण
- स्त्रीभ्रूणहत्या -एक सामाजिक समस्या
- शेतकऱ्याचे मनोगत
- भाषेचे व्याकरण म्हणजेच भाषेचे चरित्र
- प्रजासत्ताक व्यवस्था किती वास्तव किती आभासी
MPSC Essay Quotes
लेखक | प्रसिद्ध वाक्य |
---|---|
Mahatma Gandhi |
|
Dr B R Ambedkar |
|
Amartya Sen |
|
Rabindranath Tagore. |
|
Download How to Write essay for MPSC Mains in Marathi and English In PDF
➤ MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी हा उपयुक्त भाग आहे यातून महत्वाची प्रश्न विचारल्या जातात,या पाठाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी Download करून ठेवा.
MPSC Mains Descriptive Book-List
Others Blogs Related to MPSC Rajyseva Mains
Read All MPSC blogs
Download MPSC Books pdf
Connect With Us
Subscribe Us For Updates
Submit Your Email ID And Download Current Affairs 2023 Question Bank , Free! Free! Free!